युवा पिढीवर महाराष्ट्र घडविण्याची जबादारी आहे.                                                         -विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर  स्वेरीत ‘ज्ञान, तंत्रज्ञान आणि युवाशक्तीच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्राची निर्मिती’ यावर मार्गदर्शन सत्र संपन्न