अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
माळशिरस तालुक्यातील दसूर गावचे रणजीत भारत कागदे यांनी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयात पीएच.डी पूर्ण केल्याबद्दल प्राध्यापक (डॉ.) परीक्षित एन. महल्ले, डीन संशोधन आणि विकास, प्राध्यापक, संगणक अभियांत्रिकी विभाग, व्हीआयटी, पुणे यांनी अभिनंदन व सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी कागदे म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण विषयी माहिती दिली जाईल.विद्यार्थ्यांनी भविषयातील गरज ओळखून अभ्यास केला पाहिजे.तरच प्रगती होईल.असे हि कागदे म्हणाले.