मुंबई प्रतिनिधी
शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपणास अंतकरणापासुन नंम्र विनंती करण्यात येत आहे की आपण मराठा कुणबी ओबीसी आरक्षण संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील या आपल्या निस्वार्थ महा नेतृत्वाची काळजी घ्यावी ते आपल्या साठी सर्वस्व आहे.
त्यांचा जीवाला कोणताही प्रकारचा धोका होता कामा नये
ही शासन म्हणून आपली जबाबदारी आहे. तसेच आपल्या शिवसेना पक्षाचे दिनांक १६ व १७ फेब्रुवारी राष्ट्रीय महाअधिवेशन कोल्हापूर येथे आयोजित केलेले आहे.हया बरोबर मराठा कुणबी ओबीसी संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण चालू आहे.व त्यांची खुप तब्बेत खालावली आहे.त्यांचा तब्बेतीची व उपोषणाची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.हीच आपणास नग्र विनती करण्यात आली आहे.अशी माहिती शिवसेना सोशल मीडिया प्रमुख विलास लक्ष्मण बोराडे यांनी तेज न्यूज ला दिली आहे.