गार्डी प्रतिनिधी
जालना जिल्हा येथील सकल मराठा समाजाच्या उपोषण आंदोलनावर अमानुष लाठीमार करणाऱ्या प्रशासनाचा आणि राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केले आहे.
यासाठी उद्या आपल्या गार्डी गावात सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गार्डी गाव बंद राहील याची सर्व ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन सकल मराठा समाज बांधव व ग्रामस्थ गार्डी यांनी केले आहे.