वर्धा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य किसान सभेतफेॆ वणी ते नागपूर पैदल माचॆ आज सकाळी 6 वाजता शेतकरी मंदीर येथुन निघणार आहे.त्याची सुरूवात पुवॆसंध्येला येथील टिळक चाैकातील सभेने झाली.
काॅ.अनिल हेपट यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला भाकपचे राज्यसचिव काॅ.अॅड.सुभाष लांडे(अहमदनगर),काॅ.तुकाराम भस्मे(अमरावती),काॅ.अरुण वनकर(नागपूर),काॅ.द्वारका ईमडवार(वधाॆ),राष्ट्रीय दलीत अधिकार आंदोलनचे जिल्हाध्यक्ष आयु.अनिल तेलंग,AISF चे राज्याध्यक्ष काॅ.विराज देवांग(नाशिक) यांनी मागॆदशॆन केले.सभेची प्रस्तावना काॅ.अनिल घाटे यांनी केली.संचालन काॅ.सुनिल गेडाम यांनी केले तर आभार प्रदशॆन काॅ.बंडु गोलर यांनी मानले.
सभेला शेतकरी,शेतमजूर,अतिक्रमणधारक,शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.