सोलापुर प्रतिनिधी
राजकीय स्टंट
कॉरिडाॅरला विरोध करणारे लोक हे बाधीत लोकांची दिशाभुल करत आहेत,जे लोक कॉरिडोर ला मोकळा विरोध करुन स्वःताचे महत्व वाढवुन घेण्यत आटापिटा करत आहेत त्याचा काही फायदा होणार नाही,कारण यांची प्रामाणीकता? कॉरीडॅर ला विरोध करणारे यांनी मोकळी स्टंटबाजी थांबवावी.यामध्ये सुब्रमण्याम स्वामी पण स्टंटबाजी करायला आले होते.
पंढरपूर कॉरीडाॅरचे फायदे
1.पंढरपुर कॉरिडोर अंमलात आल्यस मंदीरा भोवती मोकळी जागा उपलब्ध होऊन अनेक विवीध प्रकारची बांधकामे करुन वारकरी यांना सुविधा करुन देता येतील.
2.कॉरीडॅर मुळे धोकादायक इमारती पाडता येतील .तसेच त्याबद्दल योग्य मोबदला मिळेल.
3.मिळकती संदर्भातील वाद मिटतील.येणारे मुबलक पैशातुन योग्य ठिकाणी मिळकती खरेदी करुन नवीन व्यवसाय चालु करता येतील.4.मालक - आमदार बिल्डर असले मुळे त्यांचा ही फायदा जवळ जवळ 35% आहे
तोटे
1.यामुळे अनेक ऐतिहासिक वारसा असलेल्या मिळकती उध्वस्त होणार आहेत.
2.पिडीजात व्यवसायाची ठिकाणे बद्दलनार आहेत,
आम आदमी पार्टी चे समर्थन का ?
काॅरीडॉर म्हणजे जुने घर पाडुन नव्याघरात राहण्यास जाणे,जुने कपडे टाकुन नवे घालने.मग कॉरीडॉर म्हणजे प्राॅपर्टीधारकांना ऐक नवीन परवणीच,जशी की चालुन आलेली लक्ष्मी,यामधुन अनेक कुटुंबे श्रीमंतीच्या वाटेवरचालतील,ज्याच्याकडे शिल्लक गंगाजळी नाही त्याला भांडवल मिळेल,आणि माणव हा नेहमीच माणवाच्या, कुटुंबाच्या कल्ल्यानासाठी नविनता स्वीकारत आलाय आणि तो रोजच्या जिवनात स्विकारतोय,मग काॅरीडॅर हा विठ्ठलाच्या कुटुंबातील सदस्यांनसाठीच पांडुरंगाने दिलेली मेजवाणीच आहे .आम आदमी पार्टी जिल्हाअध्यक्ष झाडु सेना जिल्हासोलापुर पंढरपुर कॉरीडॉरचे समर्थन करत आहे.परंतु सर्व बाधीत नागरीकांना एकुण रेडीरेकणरच्या दराच्या अणुक्रमे 10 पट्टीने,15 पट्टीने,20 पट्टीने ज्यादा मोबद्दला मिळाला तरच.आणि ऐतिहासिक व अध्यात्मिक स्थळे वगळली तरच.विकासाला विरोधकरणे म्हणेज 100वर्षे मागेजाने होय, असे नागेश पवार जिल्हाअध्यक्ष आम आदमी पार्टी (झाडु सेना)सोलापुर यांनी तेज न्यूजला सांगितले.