पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
पंढरपूर शहरातील उपनगर असलेल्या गजानन नगर येथील या भागातील रहिवाशांना नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीला गेल्या कितने महिन्यापासून गळती लागल्या असून शेकडो लिटर पिण्याचे पाणी पंढरपूर नगर परिषदेच्या गलथन कारभारामुळे खड्ड्यात गेले आहे अर्थात धो धो वाया जात आहे.
पंढरपूर शहरात व परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून पाणीटंचाई असल्यामुळे शहराला व उपनगराला एक दिवसात पाणीपुरवठा केला जातो हा तर आहे ते पाणी नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध व्हावे याकरता सोय केली असताना इकडे मात्र रोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे याबाबत या परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा व नगरपरिषदेकडे तक्रार करून देखील याकडे कानाडोळा केल्याने शेकडो लिटर पिण्याचे पाणी अक्षरशः वाया जात आहे. या वाया जाणाऱ्या पाण्याबाबत या परिसरातील लोकांनी वारंवार नगरपालिकेकडे तक्रार करून देखील नगरपालिका पाणीपुरवठा विभाग व संबंधित अधिकाऱ्याने या पाण्याच्या टाकीला गळती कशी आहे हे पाहणे आपल्याकडे काहीच केले नाही आजही नगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पिण्याचे शेकडो लिटर पाणी अक्षरशः खड्ड्यात जात आहे ज्या पाईपला गळती आहे त्या पाईपचे पाणी रस्त्यावर येऊ नये याकरता कोणाच्यातरी सुपीक डोक्यातील कल्पनेने पाण्याच्या टाकी शेजारीच मोठा खड्डा खालून ही फुटलेल्या पाईप लाईन मधील पाणी आणि त्या खणलेल्या खड्ड्यात सोडले असल्याने खड्ड्यात पाणी साठलेले दिसत आहे एकीकडे पंढरपुरात पाण्याची टंचाई असताना पंढरपूरकरांना एक दिवसाआड पाणी व उपनगरातील लोकांना ही एक दिवसात पाणीपुरवठा केला जातो.
परंतु गेल्या कित्येक महिन्यापासून शेकडो लिटर पाणी एक दिवसात पाणीपुरवठा ज्या काळातही वाया जात आहे याबाबत नगरपालिकेला संबंधित अधिकाऱ्यांना या वाया जाणाऱ्या पाण्याबाबत ना काळजी ना खेद असून केवळ अधिकाऱ्यांनी या गळतीकडे बघायच्या भूमिकेतून पाहिले असल्याने आजही शेकडो लिटर पाणी पिण्याचे वाया जात आहे तेही शहराला व पाणीपुरवठा करणाऱ्या उपनगरांना एक दिवसात पाणी मिळत असताना इकडे मात्र हे कधी उसळ शेकडो लिटर पाणी वाया जात आहे ही छायाचित्रातून दिसत आहे हे जाणारे वया पाणी व पाईप लाईनची दुरुस्ती नगर परिषदेने तातडीने करून वाया जाणारे पाणी थांबवावे अशी ह्या परिसरातील नागरिकांची रहिवाशांची मागणी असून या एक दिवसात शेकडो लिटर वाया जाणाऱ्या पाण्याचा ताबडतोब नगर परिषदेने बंदोबस्त करावा अशी अपेक्षा नागरिक व रहिवासी करीत आहेत.