मुंबई प्रतिनिधी राजेश पांडया
शिक्षक विरोधी अभ्यंकर (शिक्षण उपसाचिव) यानी शिक्षण सेवक योजना २००० मध्ये तयार केली, तेंव्हा ही तथाकथित सेणा गप्प होती, तर भ्रष्ट कपिल पाटील हा शासनाचा दलाल म्हणून प्रसिध्द होता, शिक्षण विरोधी अभ्यंकर आणि भ्रष्ट कपिल हातात हात घालुन शिक्षक विरोधी डाव आखत होते.शिक्षण व शिक्षक चळवळ नेस्तनाबूत करण्यासाठी हे दोघे सर्वांच्या पूढे होतें.कपिल चे शि भा चा जन्म २००६ चा फक्त शिक्षक विरोधी कारवाया करण्यासाठीं झाला, तर हा अभ्यंकर आमदारकिवर लक्ष ठेवून शिक्षण व शिक्षक विरोधी सेणेत सहभागी झाले, तर भ्रष्ट कपिल ने त्याचा दलाल शिक्षकांकडून खंडणी वसूल करताना रंगेहाथ पकडण्यात आलेला, कोपरी पोलीस ठाणें येथे FIR असलेला (कपिल व त्याचा दलाल सुभाष मोरे ) मोरे ला आता आमदार कीची स्वप्ने पडू लागली आहे, तर बीन कामाची अर्धी दलाल मंडळी कपिल कडून अभ्यंकर कडे गेली, त्यामुळे अभ्यंकर हवेत आहे, शिक्षक विरोधी अभ्यंकर आणि कपिल कडे शिल्लक राहिलेला दलाल सुभाष मोरे ला शिक्षक निश्चित जागा दाखवतील.
गेली अठरा वर्षे भ्रष्ट कपिल भ्रष्टाचार करीत असल्याचे अब्यंकर आता बोलत आहेत, त्या अठरा वर्षात कपिल आणि अभ्यंकर सोबतच होतें, अभ्यंकर ने शिक्षणातील भ्रष्टाचाराविरुद्ध बोलल्याचे दिसले नाही, आता मात्र सर्वाँना फसवून कपिल विरुद्ध बोलून शिक्षकांची दिशाभूल करून पद मिळविण्यासाठी खोटे बोलत आहेत.सर्वांत आश्चर्य म्हणजे हे सेणे वाले आणि भ्रष्ट शि भा वाले २७ एप्रिल रोजी निषेध दिण पाळून सर्वांची दिशाभूल करीत आहेत, तर २७ रोजी एका संस्थेने भ्रष्ट अब्यांकर याची लुटूपुटू ची कार्यशाळा आयोजित केली होती. खरं म्हणजे शिक्षणाचे व शिक्षकांचे कल्याणासाठी आयुष्य खर्च केलेले या संस्थेचे अध्यक्षांचे (शिक्षण महर्षी) विरुद्ध या सेणेवाले आणि भ्रष्ट कपिल पाटील, शिभा ने षडयंत्र रचले होतें हे विशेष..खरं हे की फक्त TDF ने शिक्षकांना वेठ बिगार बनवणारी ही शिक्षण सेवक योजना आल्याबरोबर आठवड्यात १ मे २००० रोजी आझाद मैदानावर राज्यव्यापी उग्र आंदोलन केले, तरी अभ्यंकर व शासनाने दखल न घेतल्याने TDF चे नेतृत्वात मुंबई आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघ ने तात्काळ मा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यामुळे तरी शिक्षण सेवकांना सेवेचे मूलभूत मानवी हक्क अधिकार मिळाले. याचिका दाखल कऱण्यात आग्रही असलेले जनार्दन जंगले त्यावेळी मुंबई आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष होतें आणि शिक्षक लोकशाही आघाडी TDF मुंबई चे अध्यक्ष होते.
शिक्षक हितासाठी प्राणपणाने लढणाऱ्या TDF ला मुंबईतून संपविण्यासाठी हेच भ्रष्ट कपिल पाटील आणि भ्रष्ट अभ्यंकर कार्यरत होते, पण तात्यांची TDF ला हे भ्रष्ट बाजार बुणगे संपवू शकत नाही.