म्हसवड प्रतिनिधी सचिन सरतापे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दहिवडी नगरीमध्ये १५ फेब्रुवारी
१९४६ स्मृतिदिना निमित्त भारत मुक्ती मोर्चा या संघटनेच्या वतीने बाजार पटांगण, दहिवडी, ता. माण, जि.सातारा येथे दी.15 फेब्रुवारी 2024 रोजी सायं.04 ते 09 या वेळेत अभिवादन सभा आयोजित करणेत आल्याचे संयोजकाणी सांगितले.
या सभेचे उदघाटन श्री.प्रभाकर देशमुख, माजी विभागीय आयुक्त कोकण यांचे हस्ते होणार असून श्री.वामन मेश्राम राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.
प्रा. डॉ. अर्जुन ओव्हळ,राज्य सचिव, (संघटन) आरएमबीकेस,
मा. तुषार मोतलिंग (राज्य सदस्य, बहुजन मुक्ती पार्टी, महाराष्ट्र),
मा. विजय काटरे (जिल्हातयक्ष, बहुजन मुक्ती पार्टी, सातारा),
प्रा. किरण मोरे,जिल्हाध्यक्ष, एनएपीएफ, सातारा,
मा. विनोद लादे,जिल्हाध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा, सातारा,
मा. स्वाती सावंत,जिल्हाध्यक्षा, भारत मुक्ती मोर्चा, महिला संघ,
मा. अॅड, तेजस माने,जिल्हाध्यक्ष, ILPA, सातारा,
अॅड. राहुल मखरे राष्ट्रीय महासविय, बहुजन मुक्ती कहीं, नवी दिल्ली,मा. डी. आर. ओहोळ राहीय प्रधान महासचिव, रोक, नयी दिल्ली,मा. श्रीकांतदादा ओव्हाळ,प्रदेशाध्यक्ष, बहुजन मुक्ती पार्टी, महाराष्ट्र,मा. अभयसिंह जगताप,प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र,मा. नानासाहेब चव्हाण
(जिल्हाप्रमुख, शिवसेना, सातारा (रा.मा.ता.),मा. चंद्रकांत खंडाईत,अध्यक्ष, रिपब्लिकन सेना, प. महाराष्ट्र,
डॉ. शैलेश साठे,सामाजिक कार्यकर्ते,मा. सुधीर सावंत,मुख्य अभियंता, मुंबई,मा. घनश्याम भोसले प्रदेशाध्यक्ष, दलित पॅन्थर संघटना, महाराष्ट्र,मा. अॅड. दिपक नलावडे,(सदस्य, बार काऊन्सिल, सातारा) मा. काकासाहेब जाधव,राज्यप्रवक्ता, बहुजन मुक्ती पाटी, महाराष्ट्र,मा. सुनिल पोळ,चेअरमन, सिध्दनाथ उद्योग समुह
मा. नितीनराजे,विभागीय उपसंपादक, पुरोगामी संदेश न्यूज चैनेल, प.महाराष्ट्र,मा. बबनशेठ विरकर,उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते,मा. रणजितसिंह देशमुख,सामाजिक कार्यकर्ते मा. संदीप खराटत पाटील,रा. अध्यक्ष, राष्ट्रीय जनता पक्ष,मा. सोमनाथ आवळे,राज्य महासचिव, लहुजी क्रांती मोर्चा मा. किशोर थोरवडे,जिल्हाध्यक्ष, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क मा. कैलास पवार,जिल्हाध्यक्ष, एनएनटीएम, सातारा मा. लहु भिसे,जिल्हाध्यक्ष, लहुजी क्रांती मोर्चा, सातारा,मा. पोपट माने,सातारा सोशल मिडिया प्रभारी,प्रा. डॉ. केशव पवार,लेप्टनंन, शिवाजी कॉलेज, सातारा,कॅप्टन जयसिंग सोरटे जिल्हाध्यक्ष, ऑडनरी कॅप्टन, सातारा,मा. बजरंग वाघमारे,माजी सरपंच, वळई,मा. सागर माने,जिल्हाध्यक्ष, प्रोटान, सातारा मा. अजितकुमार वाघमोडे,जिल्हाध्यक्ष, मौर्य क्रांती संघ, सातारा,मा, अजिनाथ केवटे तालुकाध्यक्ष, रिपब्लिकन सेना, माण,मा. भाऊसाहेब काळोखे,सामाजिक कार्यकर्ते,मा. हेमलता बोकणे,जिल्हाप्रभारी, RMMS, सातारा),मा. बाळासाहेब रणपिसे,राष्ट्रीय अध्यक्ष समय फाऊंडेशन,मा. प्रमोद लोखंडे,प.म. अध्यक्ष दलित पॅन्थर संघटना,मा. जे.के. पाटील जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय किसान मोर्चा, सातारा,मा. पैगंबर मुन्ना जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, सातारा,मा. विनोद कांबले जिल्हाध्यक्ष, भारतीय बेरोजगार मोचर्चा, सातारा,मा. सचिन सरतापे,पत्रकार पुरोगामी संदेश , मुंबई रिपोर्टर,मा. अजित वाघमारे,(जिलाध्यक्ष, स्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, सातारा),मा. चेतन आवडे,प्रदेश महासचिव , BVM सोशल मिडिया या मान्यवराची विशेष आणि प्रमुख उपस्थिती असणार आहे.
1) आमच्या स्वातंत्र्याला विरोध नाही स्वातंत्रता आमचा वाटा काय 15 फेब्रुवारी 1946 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर २) मूलनिवासी बहुजन समाजातील कोणत्याही जातीच्या समस्यांचे समाधान राष्ट्रव्यापी जनआंदोलनाशिवाय शक्य नाहीएक गंभीर चर्चा ३) EVM आधुनिक मनुस्मृती एक गंभीर चर्चा, ४) मराठा, कुणची, ओबीसींची जातवार जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय त्यांच्या कोणत्याही समस्येचं समाधान संभव नाही या विषयावर अध्यक्ष बोलणार आहेत
या सभेचे संयोजन संयोजण कुमोद खरात, अमोल जाधव, संजय चव्हाण, अक्षय खरात, शैलेश खरात, अभिजित खरात, विशाल भोसले, आकाश भोसले, अॅड. किशोर खरात, अशिष वीर, कैलाश कांबळे आदित्य लोखंडे विशाल माने, डॉ. यशराज खरात, अक्षय माने, दिगंबर जाधव, अशिष कांबळे, जयकुमार कांबळे, अशोक कांबळे, दयानंद कांबळे, विश्वास कांबळे यांनी केले आहे.