पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी पंढरपूर शहर होत असलेल्या २५ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या शिव महापुराण कथेमध्ये आलेल्या भाविकांची रात्री बारा वाजता मंडपात जाऊन विचारपूस केली.
कायमच अभिजीत पाटील हे बहुचर्चित असताना कायम पंढरपूर शहरांमध्ये आपल्या गाडीची काच खाली ठेवून प्रत्येकाला संवाद साधत अभिजीत पाटलांची गाडी नेहमी चालती बोलती असते. तशीच आज शिवमहापुराण कथेसाठी दोन दिवस अगोदरच चक्क रात्री बारा वाजता अभिजीत पाटील यांनी मंडपामध्ये येऊन सर्वांची आदराने विचारपूस केली दिसून आली.