अकलूज प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे मराठा समाज जरी श्रीमंत असला त्यांचे खासदार आमदार असले तरी या समाजात बरेच समाज बांधव अल्पभूधारक असून बेरोजगार आहेत सुशिक्षित आहेत काही अशिक्षित आहेत याचाही विचार शासनाने करायला हवा आर्थिक दृष्ट्या कुमकुवत असलेल्या समाजासाठी शासनाने विचार करणे गरजेचे आहे मराठा समाज व इतर समाज यांच्या प्रलंबित मागण्या शासन दरबारी काय आहेत.
याचा पूर्णता विचार करून मराठा समाजास आरक्षण ओबीसीतून न देता केंद्र सरकारने ओबीसीचा कोटा वाढवून स्वतंत्र शरदचंद्रजी पवार यांच्या मागणीनुसार मराठा समाजाला आरक्षण देणे यापुढे आणि आत्ता गरजेचे आहे माझ्या जय हिंद महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघटना प्रदेशाध्यक्ष तुकाराम साळुंखे यांनी मराठा समाजास पूर्ण पाठिंबा असून शासनास विनंती की आपण राजीनामा न देता यावर तोडगा काढून प्रत्येक समाजाचे हित जोपासावे हेच आपले कर्तव्य आहे.