इन्शुरन्स संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी
✔️इन्शुरन्स म्हणजे 80C मध्ये टॅक्स बेनेफिट साठी करायची गुंतवणूक हा गैरसमज डोक्यातून काढून टाका
✔️आपल्या माघारी कोणीही आपल्या लेकरांना साधी शंभर रुपये ची नोट टेकवत नाही
✔️लक्षात घ्या आज आर्थिक मदतीला धावून येणारे खूप असतील पण आपल्या माघारी कोणीही नसतं
✔️योग्य रकमेचा विमा असणं सर्वात महत्त्वाचे आहे ही एकच गोष्ट आहे जी गॅरंटी ने पैसे परतून घेऊन येणार आहे
✔️मला काय होतंय इतक्यात म्हणून दिवस ढकलण अत्यंत चुकीचा निर्णय आहे
✔️गाडी घ्यायला गाडीचा विमा घ्यायला पैसा आहे पण स्वतःच्या फॅमिली च्या आर्थिक संरक्षण करण्यासाठी विमा घ्यायला पैसा नाही??
✔️इन्शुरन्स प्लॅन पैसे वाढण्यासाठी करायचा नसतो, तर आर्थिक संरक्षण आणि गॅरंटीड रिटर्न्स साठी करायचा आहे
✔️खूप वर्षे पैसे अडकून पडले ही संकल्पनाच भ्रामक आहे आपल्या फॅमिलीला क्लेम घेण्याची वेळ आली नाही हे महत्त्वाचे नाही का यात?
✔️ विक्रेत्याला ला खूप पैसे मिळतात म्हणून आपण बाजारात खरेदी सोडत नाही हॉटेलिंग बंद करत नाही कार घ्यायचं सोडत नाही तंबाखू दारू सिगरेट सोडत नाही चैनीची एकही गोष्ट बंद करत नाही
✔️मग विमा अजेंट ला काही पैसे मिळतात म्हणून विमा संरक्षण घेणं मात्र कसं काय टाळू शकतो??
✔️ 2-3-5हजार च्या पॉलिसी केल्या म्हणजे आपण खूप संरक्षित आहे असे नाही 1-2लाखाच्या कव्हरेज मध्ये आजकाल काही चालणात नाही
✔️आपल्यासाठी योग्य विमा रक्कम किती आहे याचं उत्तर शोधलं पाहिजे
✔️नाही म्हणायला हजार कारणं आहेत पण होकार साठी आपल्या नंतर आपल्या फॅमिलीचं काय? हा एकच प्रश्न पडणं गरजेचं आहे
✔️ *अधिक माहिती साठी संपर्क करा*🙏
📞 श्री.प्रशांत माळवदे.8329354008
अधिकृत गुंतवणूक सल्लागार. एलआयसी इंडिया