पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
सामान्य पासून श्रीमंतापर्यंत कष्टकऱ्यापासून कारखानदाऱ्यापर्यंत अठरापगड जातींचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल व रुक्मिणी मध्ये चैत्र शुद्ध गुढीपाडवा या दिवसापासून ब्रह्म परब्रह्म सावळ्या विठुरायास उन्हाळ्यात जाणवणारा उष्णतेचा दाह यापासून परब्रह्म सावळ्या विठ्ठलाच्या शरीराला अर्थात मूर्तीला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चंदनाच्या उटीचा लेप स्त्रीच्या कंठापासून एक कमरेपर्यंत लावण्यात येतो.
तसेच रुक्मिणी मातेकडेही चंदन उटी चालेप मूर्तीरूपी अंगाला लावण्यात येतो मंदिरात दर्शनाची होणारी गर्दी त्यातून निर्माण होणारे कोंडट वातावरण व उन्हाचा दाह यामुळे सावळ्या विठ्ठला उष्माचा त्रास होऊ नये म्हणून ही चंदन ओटी दररोज करण्यात येते तसेच तीही रुक्मिणी मातेकडे करण्यात येते.
यामुळे सावळ्या परब्रम्हाच्या मूर्तीला उन्हाचा त्रास जाणवत नाही अशी पूर्वापार आलेली परंपरा व श्री पांडुरंग रुक्मिणी मातेवर असलेली नितांत श्रद्धा यातूनही चंदन ओटी जूनच्या पहिल्या आठवड्या पर्यंत अर्थात मुगाचा पाऊस रोगाची पहिली सर येऊन गेल्यानंतर पावसाळा सुरू होतो.
त्यामुळे ही चंदनोटी समाप्त करण्यात येते सावळ्या परब्रम्ह विठ्ठलास व रुक्मिणी मातेस सुमारे तीन महिने ही चंदन ओटी करण्यात येत आहे या चंदनपुटीमुळे भक्तांना भाविकांना आत्मिक भावनिक समाधान दर्शनानंतर लाभते ही चंदन ओटी आता जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाणार आहे.